Thursday 16 May 2019

छान छान सुविचार

1.संवादाने बहुतांश समस्या नाहीशा होतात.वाद करू नका,चर्चा करा.
2.जो खूपच सुरक्षित आहे,तो नेहमीच असुरक्षित असतो.
3.आपलं सत्त्व सिद्ध करण्यासाठी सोन्याला अग्निदिव्य करावं लागतं आणि हिऱ्याला घाव सोसावे लागतात.