Saturday 11 July 2020

◾️प्रश्न मंजुषा ◾️

१) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.
1) ६ २) ४ ३) ५ ४) ९
उत्तर :१
२) खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?
१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान
उत्तर : २
३)  खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?
१) सांगली २) सातारा ३) रायगड ४) रत्नागिरी
उत्तर : ३
४) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा, वेरुळ लेणी आहेत ?
१) पुणे २) अहमदनगर 3) औरंगावाद ४) लातूर
उतर : ३

५) पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.
1) नाशिक 2) पुणे 3) कोल्हापूर 4) सोतापूर
उतर:3
६) देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......येथून जातो.
1) गगनबावडा 2) कुंडी 3) कोळंबा 4) वरंध
उतर: 2
७) महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.
1) विदर्भ 2) कोकण 3) मराठवाडा 4) नाशिक
उत्तर-3
८) महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?
1) भीमा 2) गोदावरी 3) क्रष्णा 4) वर्धा
उतर: २
९) भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018) 1) 04 2) 03 3) 024) 05
उत्तर-३
१०) भाषा म्हणजे काय?
1) बोलणे 2) विचार व्यक्त करण्याचे साधन 3) लिहिणे
4) संभाषणाची कला
उत्तर-२
११) पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)
1) य् 2) र् 3) अ 4) व्
उत्तर-३
१२) विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)
1) हातवारे 2) लिपी 3) भाषा 4) संवाद
उत्तर-३
१३) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४ २) सविनय कारदेभंग - १९३० ३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३
४) चलेजाब चळवळ -१९४२
उत्तर-१
१४) गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने
या साप्ताहिकातून लिखाण केले ?
१) दर्पण २) सुधाकर ३) दिनमित्र ४) प्रभाकर
उत्तर-४
१५) वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन 2) बेंट होमस्ट्राम 3) जॉन बारडींग 4) योशिमोरी ओसुरी
उत्तर-३
१६) उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
1) नामदेव ढसाळ 2) लक्ष्मण माने  3) केशव मेश्राम
4 ) नरेंद्र जाध
उत्तर-२
१७) मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) शिवाजीराव भोसले 2) रणजित देसाई 3) विश्वास पाटिल 4)शिवाजी सावंत
उत्तर-४
१८) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा
१) असहकार चळबळ-१९२४ २) सविनय कारदेभंग - १९३० ३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३ ४) चलेजाब चळवळ -१९४२
उत्तर-१
१९) वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी
कोणाला मिळालेला नाही?
1) बॉब डीलन 2) बेंट होमस्ट्राम 3) जॉन बारडींग  4) योशिमोरी ओसुरी
उत्तर-३
२०) 71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.
1. अमेरिका 2. फ्रान्स 3. ब्राझील 4. ऑस्ट्रेलिया
उत्तर-३
२१)  भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?
1) इच 2) इंग्रज 3) पोर्तुगीज 4) फ्रेंच
उत्तर-२
२२) जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?
1) अमेरिका 2) इंग्लंड 3) फ्रांन्स 4) रशिया
उत्तर-२
२३) दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री
1) सुषमा स्वराज 2) सुचेता कृपलानी 3) शिला दिक्षीत
4) मिरा कुमार
उत्तर-
२४) 1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
1) बेळगाव 2) फैजपूर 3) वर्धा 4) नागपूर
उत्तर-२
२५) माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?
1) आसाम 2) अरूणालच प्रदेश 3) मध्यप्रदेश 4) उत्तराखंड
उत्तर-१
२६) सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
1) सिलीका व अॅल्युमिनिअम 2) सिलिका व मॅग्नेशियम 3) सिलीका व फेरस 4) फेरस व निकेल
उत्तर-१
२७) भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
1) पाच 2) सात 3) सहा 4) आठ
उत्तर-४
२८) जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
1) विभागीय आयुक्त 2) महालेखापाल 3) वित्त लेखा अधिकारी 4) जिल्हाधिकारी
उत्तर-४
२९) 19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
1) 11 , 2) 14, 3) 9 4) 8
उत्तर-२
३०) सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
1) केशवचंद्र सेन 2) स्वामी दयानंद 3) अॅनी बेझंट 4)स्वामी विवेकानंद
उत्तर-३
३१) मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
1) अलिगड 2)ढाका 3) इस्लामाबाद 4)अलाहाबाद
उत्तर-२
३२) सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता
करण्यात आली होती?
1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी. 2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी. 3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी. 4) वरीलपैकी कशासाठीही नाही.
उत्तर-१
३३) महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
1) पुणे 2)गोरखपुर 3) खेडा 4)सोलापुर
उत्तर-३
==========================

No comments:

Post a Comment